‘जाळपोळ केली तेव्हा माझी मुलं, पत्नी व सर्व कुटुंब आतमध्येच होते’, संदीप क्षीरसागर यांनी सांगितला भयावह अनुभव

0
22
‘जाळपोळ केली तेव्हा माझी मुलं, पत्नी व सर्व कुटुंब आतमध्येच होते’, संदीप क्षीरसागर यांनी सांगितला भयावह अनुभव


संदीप क्षीरसागर यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, ३० ऑक्टोबर २०२३ रोजी बीड शहरात अनेक जाळपोळीच्या घटना घडल्या. माझ्या राहत्या घरावर देखील हल्ला झाला. माझे मुल,पत्नी व सर्व कुटुंब यावेळी घरातच होते पण मतदारसंघातील व जिल्ह्यातील नागरिकांच्या व परमेश्वराच्या आशिर्वादाने आम्ही सर्वजण सुखरूप आहोत.



Source link