
घटनास्थळीत मुंबई अग्निशामक दल, पोलिस पथक दाखल झाले.गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस होत आहे. मुंबईत तर पावसामुळे ट्रॅफिक जाम होत असून लोकांना बाहेर पडण्यास अडचण होतेय. यातच चेंबुरमध्ये रस्ता खचला. त्यामुळे लोकांचा संताप होत आहे.

घटनास्थळीत मुंबई अग्निशामक दल, पोलिस पथक दाखल झाले.गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस होत आहे. मुंबईत तर पावसामुळे ट्रॅफिक जाम होत असून लोकांना बाहेर पडण्यास अडचण होतेय. यातच चेंबुरमध्ये रस्ता खचला. त्यामुळे लोकांचा संताप होत आहे.