अर्जुनच्या ‘त्या’ बोलण्याने सायली सुखावणार! ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये आता रोमँटिक वळण येणार

0
20
अर्जुनच्या ‘त्या’ बोलण्याने सायली सुखावणार! ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये आता रोमँटिक वळण येणार


अर्जुन सायलीची समजूत घालणार

तितक्यात अर्जुन तिथे येऊन सायलीच्या डोळ्यातलं पाणी पाहून सायलीला काय झालं?, असं विचारतो. यानंतर सायली घडलाप्रकार अर्जुनला सांगते. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की, ‘मी असं कसं म्हणून शकेन की, मला तुमची लाज वाटते? हे कधीही शक्य होणार नाही. उलट मी इतका आनंदी आहे की, माझ्या सगळ्या मित्रांना कधी सांगतो की माझी बायको लाखात एक आहे, असं मला झालं आहे.’ यावेळी अर्जुनच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून सायली मनोमन सुखावून जाणार आहे. दोघांमध्ये आता हळूहळू प्रेम फुलताना दिसणार आहे.



Source link