Wake Up Punekar : पुण्यातील समस्या सोडविण्यासाठी लोकचळवळ, जागे होणार का पुणेकर?

0
64
Wake Up Punekar : पुण्यातील समस्या सोडविण्यासाठी लोकचळवळ, जागे होणार का पुणेकर?


मोहन जोशी म्हणाले, १० वर्षांपूर्वी India’s Most Livable City असे अभिमानाने सांगणारे आपण सर्व पुणेकर आज ट्रॅफिकच्या समस्येने प्रचंड त्रस्त आहेत. गेल्या दहा वर्षात पुण्याचा विस्तार झाला, लोकसंख्या वाढली त्याबरोबर ट्रॅफिक, पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, हवेचे प्रदुषण याबाबतचे प्रश्नही निर्माण झाले. या प्रश्नांवर उपाययोजना काय असाव्यात? याची उत्तरे पुणेकरांकडूनच घ्यावीत, त्यातून पुणेकरांमध्ये जागृती निर्माण होईल, जनमताचा रेटा निर्माण झाला की समस्या नेमकेपणाने सोडविणे अधिक सोपे जाईल. अशा उद्देशाने ‘#वेकअप पुणेकर’ ही लोकचळवळ उभी करीत आहोत. यात स्वयंसेवी संस्था, जागरूक नागरिक, विविध विषयांचे तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते सहभागी असतील.”



Source link