
Shiv Sena UBT Morcha on MMRDA : मुंबईला लागून असलेल्या वसई, विरारमधील नागरिकांना अजूनही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वसई, विरारकरांच्या या त्रासाकडं लक्ष वेधण्यासाठी ठाकरे यांच्या शिवसेनेनं आज एमएमआरडीएवर विशाल मोर्चा काढला. वसई, विरारकरांच्या हक्काचं पाणी दिवाळीपर्यंत आलंच पाहिजे, अशी आग्रही मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली.






