
यावेळी भूतकाळाबद्दल बोलताना वैशाली भावूक झाली होती. आजही या आठवणींनी तिच्या डोळ्यांत पाणी येते. ती म्हणते, ‘त्या आठवणीही नकोशा आहे, म्हणून मी भूतकाळात रमत नाही. त्या दिवसांत खूप दु:ख होतं. त्या आठवणींनी माझ्या डोळ्यात पाणी येतं. या सगळ्यातून माझ्या कलेने मला तारलं.’








