
नवी दिल्ली : गुजरातच्या वडोदऱ्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये दोन शिक्षकांसह दहा विद्यार्थी असा पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे. हरणी तलावात बोट पलटल्यानं ही दुर्घटना घडली आहे. हे विद्यार्थी शाळेच्या ट्रिपसाठी गेले होते. यातील कोणीही पाण्यापासून सुरक्षिततेसाठी काळजी घेतली नव्हती, असे तपासात निष्पन्न झाले आहे.
एकानंही घातलं नव्हतं लाईफ जॅकेट










