
Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळच्या सुमारास काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुळसाधार पाऊस झाला. या पावसामुळे उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी कापणी केल्या पिकांचे देखील मोठे नुकसान झाले. वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात काही भागाला गारपीटीचा फटका बसला. दरम्यान, आज देखील पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा







