
उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्याला गद्दारांना गाडायचं आहे. त्यामुळे मी शिंदे आणि भाजपला सांगतो की, दर आठवड्याला एक माणूस फोडा, यामुळे जे कामाचे नाहीत ते जातील. त्यामुळे शिथिलता आलेले शिवसैनिक पेटून उठतील. एक एक जण फोडण्यापेक्षा निवडणुका घ्या. पक्ष सोडून गेलेल्यांना माझा जय महाराष्ट्र.




