
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधलेल्या गणपत गायकवाड प्रकरणावरून उद्धव ठाकरे म्हणाले की, हे सरकार पुन्हा आल्यास पुढील प्रजाकसत्ताक दिन साजरा करता येणार नाही. देशात हुकमशाही असणार. मिंधेची गँग मुंबईत आहे. ल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर गणपत गायकवाड म्हणतात, माझे मिंधेंकडे करोडो रुपये आहेत. आता मोदींची गॅरंटी मिंधेना पावणार का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.







