
Aadhaar card: आपल्या आसपास कधी अशा गोष्टी घडतात, ज्याची आपण कधीच कल्पना केलेली नसते. अशाच एका गोष्टीमुळे बिहारमधील एक गाव सध्या चर्चेत आहे. या गावात आधारकार्ड पाहूनच अनोळखी व्यक्तीला प्रवेश दिला जातो. या गावातील लोक हातात काठ्या घेऊन गस्त घालतात. मात्र, यामागचे कारण काय? हे जाणून घेऊयात.