
‘या मालिकेतील पात्रांच्या बाबतीत काहीतरी वेगळं करावं असं मला वाटलं. आजघडीला जेठालाल, बबिता जी, दयाबेन, सोधी आणि अशी सर्व पात्रे घरोघरी परिचयाची झाली आहेत. जणू लोकांच्या कुटुंबातील एक सदस्यच झाली आहेत. त्यामुळंच ‘टीएमकेओसी’चं विश्व निर्माण करण्याचा माझा विचार आहे, असं आसित मोदी म्हणाले.