Sukh Kalale: माधवने मिथिलाला दिले खास वचन, ‘सुख कळले’ मालिकेत वटपौर्णिमा विशेष भाग

0
21
Sukh Kalale: माधवने मिथिलाला दिले खास वचन, ‘सुख कळले’ मालिकेत वटपौर्णिमा विशेष भाग


वटपौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील एक महत्वाचा सण मानला जातो. या दिवशी महिलांनी वटवृक्षाची पूजा केल्यास नवऱ्याची आयु वाढते, असे मानले जाते. सर्वसामान्य महिलांपासून ते मालिकेतील अभिनेत्रींपर्यंत जवळपास सगळ्याच जणी हा सण साजरा करतात. आता कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये देखील हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यता आला आहे आहे.



Source link