
संजय राऊत म्हणाले की, राम मंदिर बांधल्याने कोणी राम होत नाही. अयोध्येत रामाचं मंदिर भारतीय नागरिक बांधत आहेत. भाजप राममंदिराचा जो गवगवा करत आहे.भाजपच्या कामाची पद्धत आणि दिशा आहे ती रावणाला शोभणारी आहे. आपल्या राज्यात रावण अत्याचार करत होता आज तसाच अत्याचार भाजप राज्यात आणि दिल्लीत करत असल्याची टीका राऊत यांनी केली आहे.



