
“कौटुंबिक वैद्यकीय कारणांमुळे रविचंद्रन अश्विनने कसोटी संघातून माघार घेतली आहे. या आव्हानात्मक काळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेट संघाचा अश्विनला पूर्ण पाठिंबा असेल”, असे बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

“कौटुंबिक वैद्यकीय कारणांमुळे रविचंद्रन अश्विनने कसोटी संघातून माघार घेतली आहे. या आव्हानात्मक काळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेट संघाचा अश्विनला पूर्ण पाठिंबा असेल”, असे बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.