
गुजरात आणि दक्षिण राजस्थानमध्ये गेल्या ४८ तासांत झालेल्या पावसामुळे १७ जणांचा मृत्यू झाला असून ११ जण बेपत्ता झाले आहेत. दोन्ही राज्यांतील अतिवृष्टीग्रस्त भागातील बहुतांश धरणे ओसंडून वाहत असून, पूर स्थिती आणखी बिकट होऊ शकते, असे राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.