
Rahul Gandhi Mumbai Sabha: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची गॅरंटी या नावाने पाच आश्वासने दिली. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या मुंबईतील शिवाजी पार्क येथील सभेला परवानगी मिळाली.