
जेव्हा तरुण तिला फोन करत असे तेव्हा त्याला टाळत मला तुझ्याशी बोल्याचे नाही असे म्हणून ती त्याला टाळत होती. तिच्या या वागण्याने तो निराश झाला होता. त्याला तरुणीचे दुसऱ्या कुणाबरोबर संबंध असल्याचा संशय आला. यातून त्याने निराश होऊन १ डिसेंबर रोजी तो आजीच्या घरी गेला. यावेळी त्याने पुन्हा तरुणीला फोन करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांमध्ये मोठा वाढ झाला. याचा मानसिक त्रास झाल्याने त्याने गळफास घेऊन टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले. पुढील तपास येरवडा पोलिस करत आहेत.






