
मात्र इतकं खरं आहे की,आम्हाला जर घेतलं नाही तर मोदी इंडियाआघाडीठेवणार नाहीत,इतकं लक्षात घ्या. शरद पवारांचा आम्हाला घ्यायला विरोध आहे का भाजपचा आहे? हे तुम्ही लक्षात घ्या. मोदी सगळ्यांना स्वबळावर लढवायला लावणार आहेत. मोदी जे करणार ते करणार, उरलेल्यांनी त्याला बळी पडायचं का नाही,हा त्यातला भाग आहे,’ असं सूचक विधानही प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.



