
संविधान सरकारसाठी गीता, रामायण, महाभारत, बायबल, कुराण आहे. इंडिया आघाडीवाले द्वेषाने भरलेले आहेत, त्यांना देशात फूट पाडायची आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
संविधान सरकारसाठी गीता, रामायण, महाभारत, बायबल, कुराण आहे. इंडिया आघाडीवाले द्वेषाने भरलेले आहेत, त्यांना देशात फूट पाडायची आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.