Palghar : पालघरच्या आश्रमशाळेतील ५० हून अधिक विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा, उपचार सुरू

0
22
Palghar : पालघरच्या आश्रमशाळेतील ५० हून अधिक विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा, उपचार सुरू


मुंबई: महापालिकेच्या शाळेतील १६ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

याआधी मुंबईतील गोवंडी परिसरातील महापालिकेच्या शाळेतील १६ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनिक गावातील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत इयत्ता सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन देण्यात आले होते. हे खाल्ल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना पोटदुखी, उलट्या, डोकेदुखी, चक्कर येऊ लागली. तीन विद्यार्थ्यांना उलट्या झाल्या, तर १३ विद्यार्थ्यांना मळमळ झाली. त्यामुळे नऊ मुले आणि सात मुलींसह सर्व १६ विद्यार्थ्यांवर शताब्दी रुग्णालयात उपचार करण्यात आले.



Source link