
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची घोषणा केव्हाही होऊ शकते असे असताना, निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. परंतु, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय समितीने १४ मार्च रोजी दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली आहे. आता देशाला दोन निवडणूक आयुक्त मिळणार आहेत.
हे आहेत नवीन निवडणूक आयुक्त










