
Stray Dogs in Navi Mumbai : श्वान दंशाच्या घटना वाढल्या असताना दुसरीकडे प्राणी हक्क कार्यकर्ते नागरिकांना दोष देतात. श्वानप्रेमी सॅम्युअल दास यांनी सांगितले की, कोणताही कुत्रा चिथावणी दिल्याशिवाय हल्ला करत नाही. तसेच भीतीपोटीही त्यांच्याकडून हल्ला होतो.





