
<p>संसदेच्या विशेष अधिवेशनावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गंभीर आरोप. विशेष अधिवेशनात देशाचे तुकडे करण्य़ात येणार असल्याचा नाना पटोलेंचा दावा. मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचाही नाना पटोलेंचा आरोप.</p>
Source link






