Mumbai Water Storage: मुंबईकरांवर पाणीसंकट; धरणांमध्ये ३१ जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक!

0
21
Mumbai Water Storage: मुंबईकरांवर पाणीसंकट; धरणांमध्ये ३१ जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक!



Mumbai Water Supply: मुंबईकरांना सध्या १० टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. आणखी काही दिवस पाऊस न झाल्यास पाणीकपातीच्या टक्केवारीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.



Source link