
आज सकाळीचठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव व राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर भाष्य केले होते. दोन्ही भावांमध्ये रक्ताचं नातं आहे, त्यांना एकत्र आणण्यासाठी इतर कुणाची गरज नाही, असं विधान त्यांनी केलं होते.

आज सकाळीचठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव व राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर भाष्य केले होते. दोन्ही भावांमध्ये रक्ताचं नातं आहे, त्यांना एकत्र आणण्यासाठी इतर कुणाची गरज नाही, असं विधान त्यांनी केलं होते.