
दरम्यान, राज्यात मंगळवारी, विदर्भात अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. या पासवामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. प्रामुख्याने भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले. पावसामुळे गहू, चणा, भात, तरकारी पिकांचे मोठे नुकसान झाले.







