
आपत्कालीन परिस्थिती खबरदरीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. कोकणात देखील रत्नागिरी, पालघर, वसई, विरार, रायगड येथील शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास मोठी दुर्घटना होऊ नये यामुळे सर्व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय शाळा आज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.





