Maharashtra rain : राज्यात अवकाळीचे २ बळी, वीज अंगावर पडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू, गारपिटीने फळबागांचे नुकसान

0
1
Maharashtra rain : राज्यात अवकाळीचे २ बळी, वीज अंगावर पडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू, गारपिटीने फळबागांचे नुकसान


Unseasonal Rain in Marathwada : आज अवकाळीने दोन बळी घेतले आहेत. वीज अंगावर पडून दोन जणांचा मृत्यू झाला. शेतात काम करत असताना अंगावर वीज कोसळल्याने (rain lighting) त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.



Source link