Maharashtra politics : आम्ही काँग्रेस-NCP सोबत गेलो तर हिंदुत्व सोडलं, मग आज भाजपनं काय केलं? आदित्य ठाकरेंचे ४ सवाल

0
14
Maharashtra politics : आम्ही काँग्रेस-NCP सोबत गेलो तर हिंदुत्व सोडलं, मग आज भाजपनं काय केलं? आदित्य ठाकरेंचे ४ सवाल


रायगड असो, नाशिक असो, जळगाव असो… जे गद्दार स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्रास होतोय असं सांगत होते, आता राष्ट्रवादीच्या त्याच नेत्यांना मंत्रीपदं मिळाल्यावर ह्यांचं काय होणार? आता पुन्हा गुवाहाटी??



Source link