Maharashtra Politics : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार? नाराज शिंदे गट ठाकरेंकडे परतणार? शंभूराज देसाईंचे सूचक विधान

0
17
Maharashtra Politics : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार? नाराज शिंदे गट ठाकरेंकडे परतणार? शंभूराज देसाईंचे सूचक विधान


त्यावर शिंदे म्हणाले की, हा जर-तरचा विषय आहे. ज्यावेळी हाक येईल तेव्हा साद दिली जाईल, असे म्हणत त्यांच्याकडून तशी साद आली तर सकारात्मक प्रतिसाद आम्ही देऊ, असे मोठे विधान केले आहे. शंभुराज देसाई यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपाचा तिसरा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



Source link