<p>ऐन उन्हाळ्यात आलेल्या पावसामुळे पर्यटक आनंदीत झालाय मात्र शेतकरी बांधव हताश झालाय.. अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरी, बलबेरी पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय.. अवकाळीमुळे पिकवायचं काय आणि विकायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय. </p>
Source link





