
लोकसभा निवडणूकीचा निकाल दोन दिवसांमध्ये लागणार आहे. त्यापूर्वी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्झिट पोलबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्ली : लोकसभा निवडणूकीचे सर्व सात टप्प्यातील मतदान पार पडले आहे. त्यानंतर आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. येत्या 4 जून रोजी लोकसभा निवडणूकीचा निकाल लागणार आहे. त्यापूर्वी एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये एनडीए आघाडीला बहुमत मिळत असल्याचे अनेक एक्झिट पोलमधून सांगण्यात येत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणूकीमध्ये देशातील सर्व विरोधकांनी मिळून इंडिया आघाडीची स्थापना केली आणि एनडीए आघाडीला जोरदार टक्कर दिली. यानंतर आता एनडीए आघाडी 400 पारचे ध्येय गाठणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यापूर्वी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्झिट पोलबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
हा मोदी मीडिया पोल









