
तेजूचं लग्न मोडणार!
तुळजाचा भाऊ, शत्रुघ्न लोकांना गुंतवून ठेवतो आणि तेजूच्या लग्नात विघ्न आणण्यासाठी गोंधळ घालतो. यासाठी तो सूर्याचा भूतकाळ सगळ्यांना सांगतो. हे कळल्यानंतर सूर्या दादाची आई पळून गेली आहे, यावर जोरदार चर्चा रंगते आणि तेजूचं लग्न मोडतं. सूर्यादादाच्या घरात जेव्हा सगळ्यांना हे कळत तेव्हा संपूर्ण घर उद्ध्वस्त होतं. जालंदरच्या कानावर ही बातमी पोहचते. मात्र, दादाने सर्वांना या दु:खातून बाहेर काढायचा निर्णय घेतला आहे.