
ही प्रस्तावना लिहिली अशासाठी की, बाईपणभारीदेवा या सिनेमाच्या निर्मिती प्रक्रियेत या माणसाचा मोठा हात आहे. तो या सिनेमाचा सह निर्माता आहेच पण, या प्रवासात त्याची मला खुप साथ लाभली. गेली ४ वर्ष हा सिनेमा थांबला तेव्हा मला धीर देणारा अजितदादा होता. त्याआगोदर जेव्हा कुणीही निर्माता या सिनेमासाठी तयार होत नव्हता तेव्हा, केदार आपण हा सिनेमा करायचा.. असं म्हणणारा अजितदादा होता. सिनेमा कुणी एकटा करत नाही म्हणून त्याचं यशही एकट्याने घ्यायचं नसतं. ते कृतघ्नपणाचं लक्षण आहे. स्वामींचे आभार की, ते विविध रूपात माझ्या पाठीशी आहेत. आता उद्या आणखी एक महत्त्वाची व्यक्ती!! जीच्या मुळे ही कल्पना निर्माण झाली”








