
अमिताभ यांनी जयाला प्रोजेक्ट निवडण्यात आणि योग्य व्यक्तींसोबत काम करण्यास मदत केली. सर्वात आधी त्या दोघांचे लग्न जून महिन्यात होणार होते. मात्र जंजिर चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी कुटुंबीयांनी जर एकत्र फिरायला जायचं तर लग्न करावे लागेल ही अट घातली. त्यानंतर त्यांना ऑक्टोबर महिन्यात लग्न करावे लागले.






