
देशात दर्जेदार तंत्रशिक्षण देणाऱ्या Indian Institute of Technology (IIT) या शिक्षण संस्थांमध्ये वर्ष २००५ ते २०२४ दरम्यान तब्बल ११५ विद्यार्थ्यांनी विविध कारणांनी आत्महत्या केल्याचे माहितीच्या अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरातून पुढे आले आहे.







