
“दिल्ली बॉर्डरवर शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांबद्दल कंगनाने अपशब्द काढले होते. तो राग मनात ठेवून असलेल्या एका शेतकरी महिलेची मुलगी,जी चंदिगढ विमानतळावरCISFम्हणून तैनात होती,तिने कंगनाच्या कानाखाली जाळ काढला. मातीत राबलेले सैनिकी हात गालावर असा छाप सोडून जातात.”असे दाव्याच्या कॅप्शनमध्ये म्हटलेले आहे.








