पंतप्रधान मोदींनी देशात जितकं प्रेम मिळत आहे, तितके याआधी कुणालाच मिळालं नाही. हेच विरोधकांना खटकतं, त्यांच्या पोटात दुखतं. अबकी बार ४०० पार हा नारा मजबूत करायचा आहे. ‘अबकी बार मोदी सरकार आणि राज्यात अबकी बार ४५ पार…’ अशी घोषणाही त्यांनी मोदींसमोरच दिली.






