
२०१८मध्ये दलीप ताहिल यांना मुंबईतूनच अटक करण्यात आली होती. पण, नंतर या अभिनेत्याची जामिनावर सुटका झाली होती. गेल्या ५ वर्षांपासून हा खटला सुरू होता, ज्यावर आता न्यायालयाचा निर्णय आला आहे. त्यावेळी दलीपने रक्त तपासणीसाठी पोलिसांना आपला नमुना देण्यास स्पष्ट नकार दिला होता.







