
आशिष शेलारांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका
मुंबई महापालिकेच्या आजच्या अर्थसंकल्पाचं त्यांनी कौतुक केलं आहे. मात्र, आणखी काही बाबी असायला हव्या होत्या, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या २५ वर्षांत पेंग्विन सुरू केलेल्या चमकोगिरीच्या अजेंड्यातून महापालिका बाहेर पडतेय हे आशादायी चित्र आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.







