
राजकारणात सुनील दत्त यांनीपुढंआणल्याची आठवण बाबा सिद्दीकी यांनी याप्रसंगी काढली. काँग्रेस पक्षात माझे मतभेद झाले. काँग्रेसमध्ये माझं मन दुखावलं गेलं. जेथे मन लागत नाही, तेथे थांबायचं नाही, असं ठरवलं होतं. कढीपत्त्याप्रमाणे आमचा उपयोग झाल्याची खंतही बाब सिद्दिकी यांनी बोलून दाखवली.





