
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया एकाउंट एक्स वर लिहिले की, घाबरलेला हुकूमशहा एक मेलेली लोकशाही बनवण्याचा प्रयत्न करत आहे. मीडियासह सर्व संस्थांवर नियंत्रण, पक्ष फोडणे, कंपन्यांकडून हफ्ता वसुली, प्रमुख विरोधी पक्षांचे खाते गोठवणे आदि या साक्षसी शक्तीला कमी होते म्हणून आता निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांची अटकही सामान्य बाब झाली आहे. INDIA आघाडी याचे जोरदार उत्तर देईल.







