
केजरीवालांनी मागवली तीन पुस्तकं
रामायण, श्रीमद्भगवद्गीता आणि पत्रकार नीरजा चौधरी लिखित ‘पंतप्रधान कसे निर्णय घेतात’, या पुस्तकाच्या प्रती देण्यात याव्यात, अशी विनंती केजरीवाल यांनी केली होती. मात्र, ही पुस्तकं त्यांना द्यायची की नाही याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.






