
अनुपचे हे बोलणे ऐकून रितूला खूप मोठा धक्का बसला होता. अनुपने केवळ संसारच मोडला नाही, तर त्याने मुलींची जबाबदारी घेणे देखील टाळले होते. त्यानंतर अनुपने घर सोडले आणि वेगळा राहू लागला. रितूला पुरावा म्हणून अनुपच्या फोनची बिलेही मिळाली, ज्यात बहुतेक कॉल जुही बब्बरच्या नंबरवर केले गेले होते. यानंतर दोघेही वेगळे झाले. यांनतर अनुप सोनीने जुही बब्बरशी लग्नगाठ बांधली होती.








