
दरम्यान, श्यामने २५ ऑगस्ट २०२३ रोजी पुन्हा या महिलेला लग्नाची मागणी घातली. मात्र, ती नकारावर ठाम होती. यामुळे नैराश्यात गेलेल्या श्यामने रविवारी (२७ ऑगस्ट २०२३) वडाळी मार्गावरील शेतकरी नागोराव रावळे यांच्या शेतात जाऊन गळफास घेतला.

दरम्यान, श्यामने २५ ऑगस्ट २०२३ रोजी पुन्हा या महिलेला लग्नाची मागणी घातली. मात्र, ती नकारावर ठाम होती. यामुळे नैराश्यात गेलेल्या श्यामने रविवारी (२७ ऑगस्ट २०२३) वडाळी मार्गावरील शेतकरी नागोराव रावळे यांच्या शेतात जाऊन गळफास घेतला.