Agniveer Yojana : अग्निवीर योजनेला तीव्र विरोध होत असताना केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय; जवानांना कसा होणार फायदा?

0
3
Agniveer Yojana : अग्निवीर योजनेला तीव्र विरोध होत असताना केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय; जवानांना कसा होणार फायदा?


अग्निवीर योजना मागे घेण्याची मागणी

अग्निवीर भरती योजना मागे घेण्याची मागणी विरोधकांकडून सातत्यानं केली जात आहे. एवढंच नव्हे तर, आमचं सरकार सत्तेत आल्यास ही योजना रद्द करू, असं आश्वासनही काँग्रेस नेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी दिलं आहे. अशा परिस्थितीत सरकारनं हा निर्णय घेतला आहे.



Source link