
दुसरीकडे आशुतोष हा मनूची चिंता करत असतो. अरुंधतीने मायाला साखरपुड्याला बोलावल्यामुळे त्याचा हिरमोड होतो. तो अरुंधतीशी भांडतो आणि रागाच्या भरात तेथून निघून जाते. आता मालिकेत पुढे काय होणार? याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

दुसरीकडे आशुतोष हा मनूची चिंता करत असतो. अरुंधतीने मायाला साखरपुड्याला बोलावल्यामुळे त्याचा हिरमोड होतो. तो अरुंधतीशी भांडतो आणि रागाच्या भरात तेथून निघून जाते. आता मालिकेत पुढे काय होणार? याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.