Independence Day : ‘सध्याची परिस्थिती बघता देशात खरं स्वातंत्र्य उरलंय का?’

0
17
Independence Day : ‘सध्याची परिस्थिती बघता देशात खरं स्वातंत्र्य उरलंय का?’


Jitendra Awhad on Independence Day : ‘अनेकांनी बलिदान दिल्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळालंय. मात्र, देशात आणि महाराष्ट्रात आज जी परिस्थिती आहे, ती पाहाता खरंच स्वतंत्र उरलं आहे का? असा प्रश्न जनतेला आज स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापन दिन साजरा करताना पडला आहे, अशी टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली.



Source link