Samruddhi Mahamarg : ‘या’ कारणामुळे आता समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांची होणार डोळे तपासणी!

0
16
Samruddhi Mahamarg : ‘या’ कारणामुळे आता समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांची  होणार डोळे तपासणी!


समृद्धी महामार्गावर गेल्या पाच महिन्यात ३५८ अपघाताच्या घटना समोर आल्या असून ९५ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य सरकारने विधान परिषदेत दिली आहे.वेग मर्यादेचे उल्लंघन, वाहन चालवताना सुरक्षित अंतर न ठेवणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक, लेनची शिस्त न पाळणे, सुस्थितीत वाहन नसने, नियमबाह्य पद्धतीने वाहनेपार्क करणे, वाहतूक सुरक्षततेविषयी काळजी न घेणे आदि समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघाताची कारणे असल्याचे सरकारने म्हटले आहे.



Source link